जेव्हा आपण काहीही शिकतो तेव्हा महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ती का शिकतो म्हणून आत्मबलिदान म्हणजे,
"एक आत्मत्यागी व्यक्ती जे पाहिजे ते सोडून देते जेणेकरून इतर लोकांना जे हवे ते मिळू शकेल: हे लोक निस्वार्थी, स्वार्थत्यागी आणि सामान्य भल्याबद्दल प्रामाणिकपणे चिंतित होते. त्याच्या धैर्याने आणि कर्तव्याप्रती आत्मत्यागी भक्तीचा परिणाम झाला त्याचा जीव गमावला. "
बलिदान इतके नाही पण इतरांना मदत करण्याचा हा एक मार्ग आहे.
पण कोणालाही कधीही सांगू नका की तुम्ही कोणासाठी बलिदान देता. जर तुम्ही आत्मत्याग केला असेल तर तुम्हाला एक अनोखा आनंद आहे.
जर तुम्ही विचार करत असाल की तुम्ही ज्याच्यासाठी बलिदान केले आहे त्याला तुमच्या बलिदानाबद्दल सांगितल्यावर ती व्यक्ती स्वतःमध्ये सुधार आणेल तर हे पुर्णतः चुकीचे आहे
उदाहरणे,
1) प्रत्येकाच्या जीवनात सर्वात जास्त त्याग करणारी व्यक्ती म्हणजे पालक. त्यांना काहीही आवडत नाही कारण त्यांना मुले आवडतात, ते चित्रपटांऐवजी मुलांबरोबर कार्टून पाहतात कारण मुलांना ते आवडते, ते त्या गोष्टींमुळे आनंदी असतात.
मी माझ्या आयुष्यात कधीही अशा गोष्टी करत नाही ज्यामुळे माझ्या पालकांना स्वतःचा त्याग करावा लागतो
२) जेव्हा तुम्ही तुमच्या भावाशी/बहिणीशी कोणत्याही गोष्टीवर वाद घालता तेव्हा त्यांच्यासाठी बलिदान द्या कारण ते आनंदी होतात आणि त्यांच्यामुळे पालकही आनंदी होतात
३) मी माझ्या एका ब्लॉगमध्ये (का येतो मला राग!) सांगितले की जर तुम्हाला राग आला तर तुमची चूक आहे आणि कोणीतरी तुमध्यावर रागावला तर म्हणा, 'माफ करा माझी चूक' दोन्ही ठिकाणी तुम्ही स्वतःचा त्याग किंव्हा आत्मबलिदान करता कारण तुम्हाला स्वतः मध्ये सुधार हवे असल्यामुळे किंवा तुम्हाला संबंध तोडायचे नाहीत.
आणि हे कधीही बोलू नका, फक्त मी कशासाठीही त्याग करतो कारण खरा त्याग करणारा माणूस असे कधीच म्हणत नाही.
म्हणून तुमच्या आनंदासाठी काही त्याग करा. जीवनाचा आनंद घ्या.
काळजी घ्या.
घरी रहा 🏠, सुरक्षित रहा
मला मेल करण्यासाठी
tomr03blogger@gmail.com
कोणत्याही चुकीबद्दल क्षमस्व.
सर्वांना शेअर करा.
अतिशय सुंदर लिखाण आहे विषय हा योग्य रित्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा